मोदी सरकारच्या काळात असंघटित क्षेत्रातील सूक्ष्म व छोट्या व्यावसायिकांना दिलेल्या मुद्रा कर्जामुळे भारतीय बँकिंग क्षेत्रावर नवे आर्थिक संकट येईल, असा गंभीर इशारा भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी दिला आहे. ...
वाढत्या थकीत कर्जामुळे (एनपीए) देशातील मोठ्या बँका अडचणीत सापडल्या आहेत. बँकांचा एनपीए केंद्र सरकारसाठी चिंतेची बाब ठरत आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी बँकांच्या एनपीएबाबत मोठे विधान केले आहे. ...
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर आणि प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ रघुराम राजन यांनी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे होत असलेले अवमुल्यन हे चिंतेचा कारण नसल्याचे म्हटले आहे. ...