लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil News in Marathi | राधाकृष्ण विखे पाटील मराठी बातम्या

Radhakrishna vikhe patil, Latest Marathi News

डागी मंत्र्यांना तातडीने बडतर्फ करा; भाजपच्या माजीमंत्र्यांची मागणी - Marathi News | Immediately remove the tainted minister; Demand of former BJP ministers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :डागी मंत्र्यांना तातडीने बडतर्फ करा; भाजपच्या माजीमंत्र्यांची मागणी

पूजा चव्‍हाण मृत्‍यू प्रकरणातील सत्‍य बाहेर आले पाहिजे, असे मुख्‍यमंत्री म्‍हणत असतील तर सरकारने अद्याप गुन्‍हाच दाखल केलेला नाही. मग सत्‍य बाहेर कसे येणार? असा सवाल भाजपाचे ज्येष्ठ नेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी उपस्थित केला. या प्रकरणात गुंतलेल ...

“मान अन् पदांसाठी आमचा नव्हे तुमचाच संघर्ष चालंलाय, फक्त तुम्हाला दिसत नाही एवढंच” - Marathi News | "It's not us, it's your struggle for dignity,Says Anil Deshmukh to Radhakrishna vikhe patil | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“मान अन् पदांसाठी आमचा नव्हे तुमचाच संघर्ष चालंलाय, फक्त तुम्हाला दिसत नाही एवढंच”

मान आणि पदांसाठी आमचा नव्हे तुमचाच संघर्ष चाललांय. फक्त तुम्हाला दिसत नाही एवढंच असा टोला अनिल देशमुखांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना लगावला आहे. ...

दिल्लीत आंदोलनाला पाठिंबा देणारे नेते राज्यातील वीज प्रश्नी गप्प का?; राधाकृष्ण विखे यांचा सवाल - Marathi News | Why are the leaders supporting the agitation in Delhi silent on power issues in the state? | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दिल्लीत आंदोलनाला पाठिंबा देणारे नेते राज्यातील वीज प्रश्नी गप्प का?; राधाकृष्ण विखे यांचा सवाल

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देणारे आघाडीचे नेते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची वीज तोडली जात असताना गप्प कसे बसतात? असा सवाल भाजपाचे नेते, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केला. ...

तीन पक्षाच्या सरकारात फक्त पदांसाठी संघर्ष, राधाकृष्ण विखे यांची टीका - Marathi News | Radhakrishna Vikhe's criticism of the struggle for positions only in the three-party government | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तीन पक्षाच्या सरकारात फक्त पदांसाठी संघर्ष, राधाकृष्ण विखे यांची टीका

 मोफत वीज देण्याची मागणी कोणी केली नव्हती. मंत्री घोषणा करून मोकळे झाले. या तीन पक्षाच्या सरकारात फक्त पदांसाठी संघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्र्यांना सरकारमध्ये काय चाललय समजत नाही. उपमुख्यमंत्री निर्णय झाले नसल्याचे सांगतात. काँग्रेसचे अस्तित्वच सरकारमध ...

लोणी खुर्दमध्ये सत्तांतर; भाजप नेते विखे पाटलांना धक्का - Marathi News | Independence in Loni Khurd; BJP leader Vikhe Patil pushed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लोणी खुर्दमध्ये सत्तांतर; भाजप नेते विखे पाटलांना धक्का

राहाता तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या लोणी खुर्द ग्रामपंचायतीचा निकालही धक्कादायक लागला. या ग्रामपंचायतीत भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाचा पराभव झाला.  विखे  विरोधी गटाच्या परिवर्तन पॅनलला ११ तर  विखे गटाला सहा जागा मिळाल् ...

'...म्हणून ग्रामपंचायत निवडणुकींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ द्या' - Marathi News | Gram Panchayat candidature application should be extended, vikhe patil | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'...म्हणून ग्रामपंचायत निवडणुकींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ द्या'

आ.विखे पाटील यांची निवडणूक आयोगाकडे मागणी  ...

देशाचे नेतृत्व करणारा काँग्रेस पक्ष लयाला गेला; राधाकृष्ण विखे यांची टीका - Marathi News | The country's leading Congress party went to Layla; Criticism of Radhakrishna Vikhe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :देशाचे नेतृत्व करणारा काँग्रेस पक्ष लयाला गेला; राधाकृष्ण विखे यांची टीका

काँग्रेसचे नेतृत्व किती कमकुवत झाले. याचे वाईट वाटते आहे. एकेकाळी देशाचे नेतृत्व करणारा हा पक्ष किती अधोगतीला, लयाला गेला आहे, अशी टीका भाजपचे नेते, माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. ...

...या आमदाराला विखेंचा इशारा; लोकप्रतिनिधी बेताल झाले तर पुन्हा संधी नाही - Marathi News | ... MLA's warning; If the people's representatives become absurd, there is no chance again | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :...या आमदाराला विखेंचा इशारा; लोकप्रतिनिधी बेताल झाले तर पुन्हा संधी नाही

श्रीरामपुरात कोणताही राजकीय कार्यक्रम करायचा झाला तर त्यात विघ्न येणार हे ठरलेले आहे. मात्र प्रत्येक काम हे मला विचारूनच झाले पाहिजे असे जर लोकप्रतिनिधीला वाटत असेल तर कोणीही सत्तेचे ताम्रपट घेऊन आलेले नाही. बेताल वागाल तर पुन्हा संधी मिळणार नाही. श् ...