लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राधाकृष्ण विखे पाटील

राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrishna vikhe patil, Latest Marathi News

मॉलला परवानगी मग मंदिरांना का नाही? राधाकृष्ण विखे यांचा सरकारला सवाल - Marathi News | Malls are not allowed then why temples? Radhakrishna Vikhe questions the government | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मॉलला परवानगी मग मंदिरांना का नाही? राधाकृष्ण विखे यांचा सरकारला सवाल

राज्य सरकारने सर्वच व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. राज्यातील मॉल सुरू करण्यासाठी राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकले. आता सरकारने सुरशिक्षतेचे नियम पाळून मंदिर उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी माजीमंत्री राधाकृष्ण विखे यांंनी केली आहे. ...

सुशांतसिंह प्रकरणात सरकारने सत्य दडपण्याचा प्रयत्न केला; राधाकृष्ण विखे यांचा आरोप - Marathi News | In Sushant Singh's case, the government tried to suppress the truth; Allegation of Radhakrishna Vikhe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सुशांतसिंह प्रकरणात सरकारने सत्य दडपण्याचा प्रयत्न केला; राधाकृष्ण विखे यांचा आरोप

सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा शहाणपणा राज्य सरकारने आधीच दाखवायला हवा होता. परंतू  सरकारने जनतेचे लक्ष विचलीत करुन सत्य दडपण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केला. ...

मुंबईच्या मिठी नदीच्या गाळात हात कोणाचे रुतले : राधाकृष्ण विखे पाटील यांचा सवाल - Marathi News | Whose hands got stuck in Mumbai's Mithi river: Radhakrishna Vikhe Patil's question | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुंबईच्या मिठी नदीच्या गाळात हात कोणाचे रुतले : राधाकृष्ण विखे पाटील यांचा सवाल

अहमदनगर: मुंबईमध्ये पावसाने पूर आला. रस्त्यावर पाणी साचल्याने मुंबई जलमय झाली. मिठी नदीची साफसफाई होत नाही.  तिथे सत्ता असलेली महापालिका काम करीत नाही.  भ्रष्टाचाराने तेथील पालिका बरबटलेली आहे. नदीच्या गाळात हात कोणाचे गेलेले आहेत, हे मी विरोधी पक्ष ...

दूध दरवाढीसाठी राहात्यात शेतक-यांचे नगर-मनमाड रस्त्यावर आसूड आंदोलन  - Marathi News | Asud agitation of farmers on Nagar-Manmad road for increase in milk price | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दूध दरवाढीसाठी राहात्यात शेतक-यांचे नगर-मनमाड रस्त्यावर आसूड आंदोलन 

 माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली दूध दरवाढीसाठी आणि विविध मागण्यासाठी शेतक-यांनी राहाता येथे नगर-मनमाड रस्त्यावर शनिवारी (१ आॅगस्ट)  रास्ता रोको करीत आसूड आंदोलन केले.  ...

दुधाला दरवाढ द्या, सरकारचा निषेध करीत विखेंचे लोणीत आंदोलन - Marathi News | Give milk price hike, Vikhen's agitation in butter protesting the government | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दुधाला दरवाढ द्या, सरकारचा निषेध करीत विखेंचे लोणीत आंदोलन

राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे शनिवारी (१ आॅगस्ट) सकाळी आमदार राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रणीत दूध उत्पादक शेतक-यांनी आंदोलन केले. विखे यांनी महाआघाडी सरकारचा निषेध करीत दुधाला ३० रुपये हमी भाव द्या. १० रुपये लिटर अनुदान द्या, अश ...

दूध उत्पादकांच्या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष- राधाकृष्ण विखे यांचा आरोप - Marathi News | Government ignores the demands of milk producers: Radhakrishna Vikhe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दूध उत्पादकांच्या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष- राधाकृष्ण विखे यांचा आरोप

अहमदनगर : राज्यातील दूध उत्पादकांच्या मागण्यांकडे जाणीवपुर्वक केलेल्या दुर्लक्षाचा निषेध म्हणून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात दिनांक १ आॅगस्?ट  २०२० रोजी आयोजित करण्यात आलेल्या या एल्गार आंदोलनात दूध उत्पादक शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्य ...

राधाकृष्ण विखे म्हणतात..इंदोरीकर महाराजांनी प्रबोधनाचे काम सुरू ठेवावे   - Marathi News | Radhakrishna Vikhe says..Indorikar Maharaj should continue the work of awakening | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राधाकृष्ण विखे म्हणतात..इंदोरीकर महाराजांनी प्रबोधनाचे काम सुरू ठेवावे  

प्रबोधनकार निवृती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्याबाबत सरकारने संवेदनशीलता दाखवायला हवी होती, पण तसे घडले नाही. आता कायदेशीर प्रक्रिया सुरू राहील. परंतू महाराजांच्या कामाला लोकमान्यता असल्याने त्यांनी प्रबोधनाचे काम सुरू ठेवावे. भविष्यातील लढाईसाठी आ ...

'फळपिक विमा योजना शेतकऱ्यांच्या हिताची नसून कंपन्यांच्या फायद्याची' - Marathi News | 'Fruit crop insurance scheme not for the benefit of farmers but for the benefit of companies', radhakrishna vikhe patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'फळपिक विमा योजना शेतकऱ्यांच्या हिताची नसून कंपन्यांच्या फायद्याची'

शासनाने राबविलेल्या फळबाग योजनेमुळे राज्यात फळपिकांची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. फळपिकांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीस निश्चित हातभार लाभलेला आहे. ...