माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
राज्य सरकारने सर्वच व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. राज्यातील मॉल सुरू करण्यासाठी राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकले. आता सरकारने सुरशिक्षतेचे नियम पाळून मंदिर उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी माजीमंत्री राधाकृष्ण विखे यांंनी केली आहे. ...
सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा शहाणपणा राज्य सरकारने आधीच दाखवायला हवा होता. परंतू सरकारने जनतेचे लक्ष विचलीत करुन सत्य दडपण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केला. ...
अहमदनगर: मुंबईमध्ये पावसाने पूर आला. रस्त्यावर पाणी साचल्याने मुंबई जलमय झाली. मिठी नदीची साफसफाई होत नाही. तिथे सत्ता असलेली महापालिका काम करीत नाही. भ्रष्टाचाराने तेथील पालिका बरबटलेली आहे. नदीच्या गाळात हात कोणाचे गेलेले आहेत, हे मी विरोधी पक्ष ...
माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली दूध दरवाढीसाठी आणि विविध मागण्यासाठी शेतक-यांनी राहाता येथे नगर-मनमाड रस्त्यावर शनिवारी (१ आॅगस्ट) रास्ता रोको करीत आसूड आंदोलन केले. ...
राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे शनिवारी (१ आॅगस्ट) सकाळी आमदार राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रणीत दूध उत्पादक शेतक-यांनी आंदोलन केले. विखे यांनी महाआघाडी सरकारचा निषेध करीत दुधाला ३० रुपये हमी भाव द्या. १० रुपये लिटर अनुदान द्या, अश ...
अहमदनगर : राज्यातील दूध उत्पादकांच्या मागण्यांकडे जाणीवपुर्वक केलेल्या दुर्लक्षाचा निषेध म्हणून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात दिनांक १ आॅगस्?ट २०२० रोजी आयोजित करण्यात आलेल्या या एल्गार आंदोलनात दूध उत्पादक शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्य ...
प्रबोधनकार निवृती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्याबाबत सरकारने संवेदनशीलता दाखवायला हवी होती, पण तसे घडले नाही. आता कायदेशीर प्रक्रिया सुरू राहील. परंतू महाराजांच्या कामाला लोकमान्यता असल्याने त्यांनी प्रबोधनाचे काम सुरू ठेवावे. भविष्यातील लढाईसाठी आ ...
शासनाने राबविलेल्या फळबाग योजनेमुळे राज्यात फळपिकांची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. फळपिकांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीस निश्चित हातभार लाभलेला आहे. ...