रब्बी हंगामासाठी म्हैसाळ योजनेचे पंप येत्या १७ नोव्हेंबर रोजी सुरू होतील, तर टेंभू योजनेचे पंप येत्या १५ डिसेंबर रोजी सुरू होतील. त्यानंतर टेंभूचे पाणी १५ जानेवारीपर्यंत सांगोला तालुक्यातील लाभक्षेत्रात पोहोचणार. ...
राजगिरा (एमरॅन्थस हायपोकॉन्ड्रीयाकस) हे पीक दुष्काळसदृष्य परिस्थितीतही चांगल्या प्रकारे येवू शकते व ज्या ज्या ठिकाणी गहू, ज्वारी व बाजरी सारखी पिके घेतली जातात ...
नोव्हेंबरच्या २ तारखेपासून ४ तारखेपर्यंत राज्यातील कृषी सेवा केंद्र आपल्या मागण्यांसाठी बंद पाळणार आहेत. त्यामुळे ऐन रब्बी हंगामात शेतकऱ्यांना अडचण सहन करावी लागणार आहे. ...
महाराष्ट्रात रब्बी हंगामात गहू लागवडीखाली जवळपास ११ ते १२ लाख हेक्टर क्षेत्र असते मात्र पाऊसमान कमी झाल्यास रब्बी हंगामात पाण्याची उपलब्धता कमी होऊन गहू लागवडीखालील क्षेत्रात घट होते. अशा परिस्थितीत गहू पिकाच्या वाढीच्या विशिष्ट अवस्थेत पाण्याच्या उप ...