आद्यरेषिय पीक प्रात्यक्षिक योजने अंतर्गत रब्बी ज्वारीचे विविध सुधारित वाणाचे बियाणे दिनांक १३ ऑक्टोबर रोजी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या हस्ते करण्यात आले. ...
राज्यात हरभरा पिकाचे क्षेत्र व उत्पादकता वाढत असून २०२१-२२ या हंगामात या पिकाखाली २८.३३ लाख हेक्टर क्षेत्र होते व त्यापासून ३२.७६ लाख टन उत्पादन मिळाले आणि राज्याची उत्पादकता ११५६ किलो/हेक्टर एवढी आहे. ...
महाराष्ट्रात कांद्याची तिनही हंगामात (उदा. खरीप, रांगडा व रब्बी) लागवड केली जाते. विशेषतः ज्या शेतकऱ्यांकडे बारामाही पाणीपुरपठा उपलब्ध नाही तसेच फारशा साधनसामुग्री उपलब्ध नाहीत असा शेतकरी नगदी उत्पादनासाठी मुख्यतः कांदा पिकावरच अवलंबून आहे. ...
राज्यात अनेक भागात परंपरेनुसार बैल पोळा साजरा करण्याची तिथही वेगवेगळी आहे. बहुतेक भागात श्रावणी बैलपोळा साजरा होतो. काही भागात भाद्रपदी पोळा साजरा केला जातो. ...
कारळा हे दुर्लक्षित केलेले; पण कोकणातील महत्त्वाचे पारंपरिक तेलबिया पीक आहे. त्यामध्ये ३५ ते ४० टक्के तेल असते. कारळ्याच्या तेलाचा वापर खाद्यतेल म्हणून केला जातो. याशिवाय या तेलाचा वापर रंग, साबण, यंत्रात लागणारे वंगण व सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासा ...