रब्बी हंगाम हा ऑक्टोबर ते मार्च एप्रिलपर्यंत असतो. यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात पिकांची पेरणी केली जाते. तर उन्हाळा लागण्याच्या वेळेस अर्थात मार्च-एप्रिलला हे पिक काढले जाते. Read More
Unseasonal rain impact on Rabi crops : नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा रब्बी हंगामावर पाणी फेरले आहे. खरिपातील नुकसानीतून सावरायच्या आधीच शेतकरी आता रब्बी पिकांसाठीही हवालदिल झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २ टक्के क्षेत्रावरच पेरणी पू ...
rabi sowing पाझर तलाव फुल झाले असून चांदोली, कोयना धरणे १०० टक्के भरली आहेत. तलावांसह धरणांमध्ये पाणीसाठा फुल असल्यामुळे रब्बी हंगाम चांगला जाणार अशी परिस्थिती आहे. ...
rabbi pik vima yojana 2025-26 पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणेसाठी महाराष्ट्र शासनाने राज्यात खरीप २०२५ व रब्बी हंगाम २०२५-२६ करीता पीक विमा योजना राबविली जाते. ...
रब्बी हंगामात हरभरा व मसूर पिकाच्या नवीन वाणांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाने मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर १ हजार ८५० किटचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. १९ हजार ६०० क्विंटल बियाणे वितरित करून पीक कापणी प्रयोगाद्वारे त्या ...