रब्बी हंगाम हा ऑक्टोबर ते मार्च एप्रिलपर्यंत असतो. यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात पिकांची पेरणी केली जाते. तर उन्हाळा लागण्याच्या वेळेस अर्थात मार्च-एप्रिलला हे पिक काढले जाते. Read More
राज्यात आतापर्यंत सुमारे आठ लाख हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड झाली असून, ज्वारीची पेरणी सरासरी क्षेत्राच्या २६ टक्क्यांपर्यंत झाली आहे, तर गव्हाची पेरणी केवळ तीन टक्के झाली आहे. सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता चांगली असल्याने गहू, हरभरा आणि मक्याचे क्षेत ...
यावर्षी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान असो की आताचा रब्बी हंगामाच्या तोंडावरील अवकाळी पाऊस; शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. त्यात आता ऐन रब्बी हंगामाची तयारी शेतकरी करीत असताना रब्बी हंगामाच्या तोंडावरच रासायनिक खताच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने नवीन संकट उभे ...
शासनाने सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना चालू खरीप हंगामापासून लागू केली असून, रब्बी हंगामासाठी ही योजना अधिसूचित मंडळातील अधिसूचित पिकांसाठी उपलब्ध आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी ई-पीक पाहणी करणे व फार्मर आयडी अनिवार्य राहणार आहे. ...
Unseasonal rain impact on Rabi crops : नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा रब्बी हंगामावर पाणी फेरले आहे. खरिपातील नुकसानीतून सावरायच्या आधीच शेतकरी आता रब्बी पिकांसाठीही हवालदिल झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २ टक्के क्षेत्रावरच पेरणी पू ...