रब्बी हंगाम हा ऑक्टोबर ते मार्च एप्रिलपर्यंत असतो. यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात पिकांची पेरणी केली जाते. तर उन्हाळा लागण्याच्या वेळेस अर्थात मार्च-एप्रिलला हे पिक काढले जाते. Read More
जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुराने सात लाख ६४ हजार शेतकऱ्यांना ८६७कोटी ३८ लाख रुपये मंजूर झाले आहेत. रब्बी हंगाम बियाणे खरेदीसाठी सात लाख ९२ हजार शेतकऱ्यांना ६५२ कोटी सात लाख रुपये मंजूर झाले आहेत. ...
Flax Seed Cultivation : लातूर जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांचा कल एका वेगळ्या पिकाकडे वळताना दिसत आहे. औषधी गुणांनी परिपूर्ण जवस. कमी खर्च, कमी जोखीम आणि वाढती बाजारपेठ यामुळे २४ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर जवसाची पेरणी पूर्ण झाली आहे. ( ...
सप्टेंबरमध्ये झालेली अतिवृष्टी आणि ऑक्टोबरमधील सततच्या पावसाने यंदा कपाशी पिकाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे फर्दडीच्या मागे न लागता शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात हरभऱ्याची पेरणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप यांनी केले आहे. ...
Rabi Update : राज्यातील रब्बी हंगामाला सुरुवात झाली असली तरी पेरणीची गती मात्र खूपच संथ आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार १० नोव्हेंबर २०२५ अखेर संपूर्ण राज्यात केवळ ९.१५ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. ...
देशाच्या उत्तर भागातून थंड वारे वाहत असल्याने सातारा जिल्ह्यातीलही किमान तापमानात वेगाने उतार येत चालला आहे. शनिवारी सातारा आणि महाबळेश्वर शहरांचा पारा १२ अंश नोंदवला. हे या हंगामातील नीच्चांकी तापमान ठरले. ...