रब्बी हंगाम हा ऑक्टोबर ते मार्च एप्रिलपर्यंत असतो. यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात पिकांची पेरणी केली जाते. तर उन्हाळा लागण्याच्या वेळेस अर्थात मार्च-एप्रिलला हे पिक काढले जाते. Read More
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे यंदा रब्बीचे क्षेत्रात वाढ झाली आहे. पिकनिहाय आतापर्यंत किती पेरणी झाली ते वाचा सविस्तर (Rabi seasons 2024) ...
राज्याचा कृषी विभाग तेलबियांचे क्षेत्र वाढविण्यासाठी विविध योजना राबवत आहे. प्रत्यक्षात या पिकांपासून अपेक्षित असे उत्पादन होईल का? ते वाचा सविस्तर. (Oil Seeds Crop) ...