रब्बी हंगाम हा ऑक्टोबर ते मार्च एप्रिलपर्यंत असतो. यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात पिकांची पेरणी केली जाते. तर उन्हाळा लागण्याच्या वेळेस अर्थात मार्च-एप्रिलला हे पिक काढले जाते. Read More
Khat Darvadha : मराठवाड्यातील शेतकरी अजून खरीप हंगामातील नुकसानीतून सावरत नाहीत, तोच खत कंपन्यांनी रब्बी हंगामाच्या आधी दरवाढ करून धक्का दिला आहे. खत दरवाढीने उत्पादन खर्च वाढणार असून शेतकरी संतप्त आहेत. (Khat Darvadha) ...
Seed Treatment : रब्बी हंगामाची लगबग सुरू झाली असून, शेतकरी बांधवांनी आता पिकांची पेरणी करण्यापूर्वी बीजप्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. यंदा पावसाचे प्रमाण जास्त असल्याने मातीतील आर्द्रता वाढली असून बुरशीजन्य रोगांचा धोका अधिक वाढला आहे. त्या ...
रब्बी ज्वारी पिकविणाऱ्या निरनिराळ्या भागांकरीता जमिनीच्या प्रतीनुसार योग्य असे अधिक उत्पादन देणारे सुधारीत वाण विकसीत करुन त्यांची शिफारस केलेली आहे. ...
Agriculture News : आज पुण्यातील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था येथे कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली रब्बी हंगाम आढावा बैठक पार पडली. ...