१९७१च्या बांगलादेश युद्धात भारत जिंकला होता. त्या विजय दिनाच्या निमित्ताने रविशंकर प्रसाद यांच्या ट्विटर हँडलवर एका ट्विटमध्ये पार्श्वभूमीला ए.आर. रहेमान यांचे गाणे वापरण्यात आले होते. ...
इतक्या प्रकारचे संगीत या पृथ्वीवर निर्माण झाले खरे; पण माणसांच्या भावजीवनात या संगीताने नेमके काय घडवले? दर दोन माणसांच्या आड एक व्यक्ती कानात हेडफोन घालून वावरताना दिसते, तरीही इथे माणसे एकमेकांच्या जिवावर का उठली आहेत? ...