शहरातील विविध समस्यांबाबत ‘लोकमत’ची शोधपत्रकारिता, वारंवार प्रकाशित होणारी छायाचित्रे आणि बातम्यांमुळे शहराची वस्तूस्थिती उघड होते. याची खंडपीठाने गुरुवारी पुन्हा एकदा दखल घेतली. ...
जिल्ह्यातील बहूतांश भागातील सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात आले आहे. परंतु, अजूनही अनेक रस्ते डांबर व गिट्टीची आहेत. याच रस्त्यांवर सध्या ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्यांना खड्डे चुकविण्यासाठी तारेवरची क ...
जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठमोठ्या रस्त्यांची कामे सुरू असून रस्त्यांचे रुंदीकरण सुरू असल्यामुळे जुने पूल पाडून नवीन पुलांचे बांधकाम सुरू आहे. पुलांमध्ये किंवा रस्त्याच्या कामांमध्ये भरणा भरण्याकरिता मुरुमाची प्रचंड प्रमाणात आवश्यकता आहे; मात्र शासनाकडू ...
शनिवारी ‘लोकमत’ने कवठा-हिवरदरी जोड रस्त्याचे काम न करताच २६ लाखांचे बिल सादर केल्याचे वृत्त प्रसिद्ध केले. यानंतर राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली. कंत्राटदारांचे धाडस एवढे वाढले आहे की, कवठा ते हिवरदरी जोड रस्त्याची कोणतीही सुधारणा न करता मोजमाप पुस्ति ...
वर्कऑर्डरनंतर २४ महिन्यांमध्ये ही नवी वास्तू संबंधितांना साकार करायची आहे. त्यासाठी ११ एप्रिल ते ५ मे दरम्यान निविदा उपलब्ध असणार असून, २८ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील मुख्य अभियंता कार्यालयात निविदापूर्व बैठक घेत ...
अपघातात एखाद्याचा जीव गेल्यास त्याची शासन, प्रशासन जबाबदारी घेईल का? असा प्रश्न आहे. आंधळगाव ते धुसाळा रस्त्याबाबत शासन व प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही बांधकाम पूर्ण होत नाही. प्रशासन निद्रावस्थेत आहे असा आरोप होत आहे. यासंबंधित अधिकारी व ठेकेदारा ...
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आर्वी नाका आणि आर्वी नाका ते जुनापाणी चौक या तीन किलोमीटरच्या रस्त्याकरिता वीस कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या रस्त्याच्या कामाचे कंत्राट जे. पी. कन्स्ट्रक्शन कंपनीला ...