एकलहरे: तालुक्याच्या पूर्व भागात सातत्याने कोसळलेल्या पावसामुळे काही ठिकाणी जमिन खचून, तर काही ठिकाणी पिकांची नासाडी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.जाखोरीच्या पुलाजवळ जमिन खचल्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला असून, सरकारी यंत्रणे ...
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील खेडगाव शिंदवड रस्त्यावरील दोन फरशी असुन थोडा जरी पाऊस झाला तरी त्यावरु न पाणी वाहते त्यामुळे परिसरातील गावांता संपर्क तुटतो यामुळे विद्यार्थी, शेतकरी, वाहनधारक यांना मनस्ताप सहन करावा लागतो मागील दोन वर्षापुर्वी पुलावर पा ...
नगरसुल : येवला तालुक्यातील नगरसुल ते जायदरे रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून विभागाच्या टोलवाटोलवीमुळे रस्त्याकडे कित्तेक वर्षांपासून दुर्लक्ष असल्याचे परीस्थीतीवरु न समजते. छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले तेव्हा हा रस्ता डांबरीकरण करण्या ...
कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरील गांगो मंदिरासमोर बॉक्सेलला आधार देणाऱ्या भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून आले आहे. तेथे बाहेर आलेल्या ... ...
त्र्यंबकेश्वर : येथील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्र्यंबकेश्वर उपबाजार आवाराच्या बांधकामास परवानगी काढण्यात आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. बाजार समितीच्या ई -निविदास सहकार व पणन महासंघाने गतवर्षी बजावलेला मनाई हुकुम नुकताच उठवण्यात आला आ ...
नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर पावसामुळे मोठमोठे खड्डे पडल्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून वाहनधारक त्रस्त झाले आहेत. याच पाशर््वभूमीवर या महामार्गाची तातडीने दुरु स्ती करण्यात यावी अशी मागणी आदिवासी संघटनेच्या वतीने उपज ...