Arvind Kejriwal : आगामी काळातील निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर उत्तरेकडील राज्यांमंध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. पंजाब, गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले आणि त्याची समस्या समजून घेत कृषी कायदे रद्द केले. एवढेच नाही, तर 'मी हा मुद्दा सातत्याने उचलला आणि सरकारला भेटत राहिलो, असे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे. ...