मागील हंगामात राज्यातील २०० साखर कारखान्यांनी ८ कोटी ५३ लाख टन उसाचे गाळप केले होते. यंदा उसाचे क्षेत्र वाढल्याने साधारणतः १० कोटी टनांपर्यंत गाळप जाईल, असा प्राथमिक अंदाज आहे; पण, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच उसाच्या उताऱ्याचा अंदाज येणार आहे. ...
Agriculture News : जगभरातल्या ५० पेक्षा जास्त देशातल्या बियाणे उद्योगातल्या प्रतिनिधींचा सहभाग असलेली आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'एशियन सीड काँग्रेस २०२५' ची सांगता झाली. ...
महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी पाहणी करतात, आश्वासने देतात, पण रस्त्याच्या मूळ रचनेत बदल करण्याच्या महत्त्वाच्या प्रस्तावनेला केराची टोपली दाखवली जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे ...