बदलापूर स्थानकापासून काही अंतरावर तो रेल्वेच्या रूळावर पडला, डोक्यावर पडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. तो नेमका कोणत्या कारणाने रूळावर पडला याचा तपशील समजू शकलेला नाही. ...
एका क्षेत्रात पकडलेले बिबटे दुसऱ्या क्षेत्रात सोडले जातात अशी टीका केली जाते, पण असे पूर्वी कधी होत असेल. त्यावरच अजूनही स्थानिक शेतकऱ्यांचा विश्वास आहे. आता असे होत नाही. तसे करायचे नाही असा नियमच आहे, त्यामुळे तो मोडला जात नाही. रेस्क्यू सेंटरमध्ये ...