: फोर-जी सुविधा उपलब्ध झाली असली तरी इंटरनेटला तितका स्पीड मिळत नसल्याचा अनुभव ग्राहक घेत आहेत. इंटरनेटचा वेग नसणे अथवा त्याच्याशी निगडीत तक्रारींचा ओघ भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे (टीआरएआय) वाढू लागला आहे. ...
आशयघन, दर्जेदार कथानकामुळे गेल्या काही काळात मराठी चित्रपटांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. फास्टर फेणे, दशक्रिया यांसारख्या चित्रपटांना अजूनही प्रेक्षकवर्गाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...
प्रत्येक गरीब, पीडित माणसाला आधाराची गरज आहे. त्याला कोणीतरी वाली हवा आहे. पोलीस हे समाजाला अनेक संकटांतून बाहेर काढू शकतात आणि तेच या समाजाचे आधार आहेत, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. ...
स्मार्ट सिटी योजनेतील विशेष क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आलेल्या औंध-बाणेर-बालेवाडी या परिसरातील प्रकल्पांना चालना देण्यासाठी, नवे प्रकल्प विचारात यावेत यासाठी आता स्थानिक नागरिकांचा सहभाग घेण्यात येणार आहे. ...
राज्यात आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या १०० शाळा निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या शाळांसाठी शिक्षण विभागाने सुधारित निकष जाहीर केले आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यातील दहा शाळांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे केले जाणार ...
महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तपद राज्य सरकारने अनेक वर्षे रिक्त ठेवले असून, त्यासंबंधी महापालिकेला निर्णय देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे उपायुक्तपदावरील पदोन्नतीलाही विलंब होत असून, त्यासाठी काही वरिष्ठ अधिका-यांनी ...
रहाटणी, पिंपळे सौदागर व काळेवाडी परिसरातील जवळजवळ सर्वच रस्त्यांवरील फुटपाथवर अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून रस्त्याने चालावे लागते. संबंधित परिसरातील रस्त्यावरील फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले तरी पालिकेचे अतिक्रमण ...
एड्स रोगाबाबत समाजात चांगली जनजागृती झालेली आहे. त्यामुळे या रोगाचा प्रसार रोखण्यात यश येऊ लागले आहे. शून्य गाठायचा आहे, हे उद्दिष्ट आरोग्य विभागाने डोळ्यांसमोर ठेवले असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. ...