परंपरांमध्ये जगताना काळानुसार वर्तमानातील बदल आचरणात आणायला हवेत. स्वत:च्या उणिवांवर सतत चर्चा करण्यामुळे आत्मविश्वास कमी होईल. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रतिसादाचा ठेवा, असे प्रतिपादन व्याख्याते डॉ. संजय उपाध्ये यांनी केले. ...
जीवनातील सत्याचा शोध म्हणजे गुरुतत्त्वयोग, असे गुरुतत्त्वयोग प्रणालीचे प्रणेते अभयकुमार सरदार यांनी सांगितले. गुरुतत्त्वयोग संस्थेच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सरदार बोलत होते. ...
आपल्या कुवतीनुसार भविष्याचा अर्थ लावायचा असतो़ शास्त्राच्या माध्यमातून ज्या सूचना मिळतात, त्या मार्गदर्शन करत असतात, असे मत अॅड. भास्करराव आव्हाड यांनी व्यक्त केले. ...
बाणेर बालेवाडीचा भाग स्मार्ट सिटीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे; परंतु या परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृहे नसल्याने महिला व ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर योग्य प्रक्रिया पार न पाडता चित्रपटाच्या शूटिंगसाठी सेट लावण्यास परवानगी देण्यावर राज्य शासनाकडून गंभीर आक्षेप घेण्यात आला. ...