समाजात उच्च शिक्षित व उचभ्रू अशी प्रतिमा असणारे ‘आयटीयन्स’ शहर आणि उपनगर परिसरातून लाखोंच्या संख्येने दररोज हिंजवडी आयटीपार्कमध्ये नोकरीनिमित्त येत असतात. यात दुचाकीस्वारांची संख्या लक्षणीय आहे. ...
अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या वतीने २८ वे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन पुस्तकांचे गाव भिलार (महाबळेश्वर) येथे दि. १८, १९ व २० जानेवारी रोजी होणार आहे. ...
श्रीक्षेत्र नारायणपूर (ता. पुरंदर) येथे गुरुवारपासून (दि. २०) दत्तजयंती सोहळ्याला सुरुवात झाली. हिवरे (ता. पुरंदर) येथील आजोळघरातून पायी आलेल्या दिवा व ज्योतीचे गुरुवारी (दि. २०) दुपारी नारायणपुरात नारायणमहाराज यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. ...
कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथील विद्याधाम प्रशालेतील ४१ विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून देण्यात येणारी खिचडी खालल्यानंतर काही मुलांना मळमळ व उलट्या सुरू झाल्या. ...
भारत हा देश तत्त्वज्ञानाचा जन्मदाता देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगातील देशांपैकी एक देश आहे. संत ज्ञानेश्वर, स्वामी विवेकानंद यांच्या तत्त्वज्ञानातून जगाला शांतीचा संदेश आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडत आहे. ...