मुठा नदीकाठी असलेल्या पाणथळ जमिनींचे संरक्षण करण्यासाठी जीवितनदी संस्थेच्या सदस्यांनी पुढाकार घेतला असून, त्यावर ते गेल्या काही वर्षांपासून काम करीत आहेत. ...
मराठी माणसाला मागे वळून पाहायला आवडते, पुढे नाही. त्यामुळे भविष्याचा वेध घेणारे लेखन मराठी लेखक करत नाहीत. स्मरण रंजनात रमणाऱ्या दिवाळी अंकांचा साचा मोडायला हवा, असे परखड मत साहित्यिक आणि विचारवंत विनय हर्डीकर यांनी व्यक्त केले. ...
रस्ता सुरक्षाविषयी जनजागृती करण्यासाठी वाहतूक पोलीस शाखेतर्फे नागरिकांचे प्रबोधन केले जात आहे. उपक्रमांतर्गत मुकुंदनगर येथील महाराष्ट्र मंडळच्या सभागृहात कार्यक्रम झाला. ...