भोर शहरातील नीरा नदीवरील ब्रिटिशकालीन सुमारे ८६ वर्षांपूर्वीच्या धोकादायक राणी लक्ष्मीबाई पुलाचे तीन वर्षे होऊनही अद्याप सोशल आॅडिटचा रिपोर्ट आला नसतानाही मागील तीन वर्षांपासून धोकादायक पुलावरून वाहतूक सुरू आहे. ...
निरवांगी येथील नीरा नदीच्या पात्रातील पाणी संपले असल्याने किनारी असलेल्या अनेक शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. निरवागी येथे निरा नदीचे पात्र आहे. ...
घरात कोणीही नाही, हा मोका साधून चोट्यांनी घरफोडी करून ११ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह २५ हजार रुपये रोख, असा एकूण २ लाख ४५ रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला असल्याची घटना कोरेगावमूळ (ता. हवेली) येथे घडली आहे. ...
तुमच्या मित्राने तुमच्या खात्यात १ हजार रुपये पाठविल्याचे सांगून त्याखाली एक लिंक देण्यात आली आहे़. ती लिंक डाऊनलोड करा़ तसेच एका कोड नंबर दिला होता़. हे एसएमएस राज्यात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते़... ...