साहित्यासाठी आजचा काळ मोठा कठीण आहे. या काळाला सामोरे गेले पाहिजे. स्वातंत्र्य, समता, मैत्री, करुणा यांच्या पायावर स्वयंप्रकाशित होऊन ठाम उभे राहिले पाहिजे. त्याबरोबरच नव्या पहाटेची कवितासुद्धा लिहिली पाहिजे. ...
‘देव अस्तित्वात नाही, हे पुजाऱ्याला माहीत असते. त्यांच्यासाठी हे केवळ पैसे कमावण्याचे साधन आहे. म्हणूनच हे लोक सामान्य माणसाला देवपूजेच्या आहारी घालून गडगंज श्रीमंत होतात. ...
‘जवान शहीद झाल्यानंतर समाजाच्या विविध स्तरांतून पाठिंबा, आधार मिळतो. कृतज्ञतेच्या भावनेतून अनेकजण पाठीशी उभे राहतात. परंतु, आयुष्याच्या अखेरपर्यंत स्वाभिमानाने जगण्यासाठी वीरपत्नींनी स्वावलंबी बनले पाहिजे. ...
राज्य शासनाने नुकतेच मुळशी बाजार समितीचे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केलेल्या विलिनीकरणास श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशनने विरोध केला आहे. ...
एक सच्चा प्रामाणिक नेता अशी पुणेकरांच्या मनात मनोहर पर्रिकर यांच्याविषयीची प्रतिमा होती. महाराष्ट्रात त्यांच्यासारखी कोणी राजकारणी व्यक्ती बघितली नाही, या भावनेतून पुणेकरांच्या मनात त्यांच्याविषयी नितांत आदर होता. ...
पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू होऊनही गुन्हेगारी कमी झालेली नाही. घरफोडी, तोडफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे. ...