पाण्याची परिस्थिती इतकी भयानक आहे की, ग्रामस्थांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. दोन दिवसांपूर्वी देऊळगावगाडा, पडवी, खोर, भांडगाव या गावांच्या यात्रा पार पडल्या गेल्या. ...
उजनी धरण हे राज्यातील सर्वांत मोठ्या धरणांपैकी एक आहे. पाणीसाठ्याच्या तुलनेत कोयना व जायकवाडी धरणांपेक्षा उजनी मोठे धरण असूनही मृत साठ्याबाबत राज्यातील सर्वांत मोठे धरण म्हणून गणले जाते ...
मावळ येथील गोळीबारासंदर्भात माझ्या विरोधात कोणतेही संभाषण विरोधकांकडे असल्यास राजकारणातून निवृत्ती घेईल असे खळबळजनक विधान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले. ...