आपल्याकडे झालेले साखरेचे प्रचंड उत्पादन यामुळे शेतक-यांना हवा असणारा भाव देण्यास अडचणी येतात. त्यामुळे भविष्यात कारखाने वाचवायचे असतील तर आता कारखानदारांनी उसापेक्षा इथेनॉलकडे लक्ष केंद्रीत करणे महत्वाचे आहे असे मत गडकरी यांनी व्यक्त केले. ...
पुण्यात काही दिवसांपूर्वी सीमाभिंत कोसळून काही जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या, त्या पार्श्वभूमीवर सीमाभिंत बांधकामा नेमके कसे असावे याविषयी माहितीपूर्ण लेख ...