राजपथावरील संचलन करण्यासाठी देशभरातील जे शंभर मुले, आणि शंभर मुलींचा संघ निवडला गेला त्यामध्ये महाराष्ट्रातून गेलेल्या २४ पैकी तब्बल २१ कॅडेट्सचा समावेश होता. ...
शरजिल उस्मानीने केलेलं वक्तव्य अजिबात योग्य नाही. न्यायाधीश राहिलेल्या माणसाने तिथेच ते भाषण थांबवायला हवे होते, अशा कडक शब्दात बी जी. कोळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. ...