सुदैवाने या भाविकाने मोठे धाडस दाखवत जुन्या पुलाशेजारी एका झाडाला पकडले, तातडीने तात्काळ आळंदी नगरपरिषद व एनडीआरएफच्या पथकाने त्याला पाण्याबाहेर काढून जीवदान दिले ...
जाधववाडी तलाव ९५ टक्के भरल्याने इंद्रायणीत पाण्याचा विसर्ग करावा लागणार असल्याने विशेषत: देहू-आळंदी येथे पायी दिंडीसाठी आलेल्या वारकऱ्यांना नदीपात्रात उतरू नये, अशी विनंती प्रशासनाने केली आहे. ...
Maharashtra Rain Forecast: मोठ्या विश्रांतीनंतर परतलेल्या मान्सूनने राज्यातील काही भागांना झोडपून काढले आहे. पुढील दोन-तीन दिवस काही भागात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. ...