जनाईसाठी २५३ कोटी तर शिरसाईसाठी १७६ कोटी पुरंदरसाठी ५६ कोटीची तरतुद तर कऱ्हा नदीवरील बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ११० कोटी निधीची तरतुद करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले ...
भोर तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नीरादेवघर धरणातून सुमारे ७,०६० क्युसेकने, तर भाटघर धरणातून सुमारे २२,६२१ क्युसेकने, असा एकूण २९,६९१ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे ...
डिंभे धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे डिंभे धरणात जलदगतीने पाणी जमा होत आहे. आज धरणात ९८ टक्के पाणीसाठा झाला आहे. ...
राज्यातील टोमॅटो आवक आज काही अंशी कमी होती. आज केवळ नऊ बाजारसमितींमध्ये टोमॅटो आवक बघावयास मिळाली. ज्यात लोकल वाणाच्या टोमॅटोची सर्वाधिक आवक होती तर वैशाली टोमॅटोची केवळ एका ठिकाणी भुसावळ येथे आवक होती. ...