लोकशाहीत बोलण्याचा सर्वांना अधिकार आहे. त्यांनीही वेगळ्या नावाची मागणी करावी, जो निर्णय घ्यायचा तो संबंधित यंत्रणा घेईल. मात्र, यावरून एका महिलेला बदनाम करणे, तिचा अपमान करणे योग्य नाही. त्यामुळे ज्यांनी फ्लेक्स लावले आहेत, त्यांच्यावर कारवाई झालीच प ...
हिंदू समाजाला आपलेपणाच्या सुत्रात बांधणे हे संघाचे काम आहे. त्याच आपलेपणाच्या सुत्रात जगाला बांधणे हे हिंदू समाजाने स्वीकारलेले काम आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. ...
संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्याने शुक्रवारी (दि. २७) सायंकाळी इंदापुर तालुक्यात प्रवेश केला. तालुक्यात सणसर गावात पालखी सोहळा पहिल्या मुक्कामी विसावला. काटेवाडीतून प्रस्थान ठेवल्यानंतर पालखी सोहळ्याचे भवानीनगर येथे आगमन झाले. ...
सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृत व्यक्तीच्या डोक्यावर, उजव्या छातीवर व पाठीवर धारदार शस्त्राने वार करून त्याचा निर्घृण खून करण्यात आला आहे. ...
वाहतूक व्यावसायिकांच्या ई-चलनविषयक समस्यांचे निराकरण करण्याची शासनाची भूमिका असून, त्यासाठी परिवहन विभागाने संबंधितांची समिती गठीत करावी व एका महिन्याच्या आत समितीने अहवाल सादर करावा, असे निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. ...
Water Release Update : भीमा खोऱ्यातील पाऊस गेल्या दोन दिवसांपासून थांबल्याने दौंड येथून उजनीत मिसळणारा विसर्ग मोठ्या प्रमाणात घटला आहे. उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गात देखील घट करण्यात आली आहे. ...