रहदारीच्या वेळी वाहतूक कोंडी : सिग्नलची वेळ जास्त असल्याने वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणेही कठीण; यशदा चौक, पी. के. चौकात वाहतूक पोलिस नेमण्याची मागणी, वाहनांमुळे जीव गमाविण्याची वेळ ...
अनेकदा पत्रव्यवहार करून, विनंती करून आणि विविध समाज माध्यमांवर व्यक्त होऊन देखील पालकमंत्री अजित पवार ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घ्यायला वेळ देत नाही. ...
भीमाशंकर आणि परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणारा तेरुंगण (ता. आंबेगाव) येथील पाझर तलाव यंदा शंभर टक्के पूर्ण क्षमतेने भरला आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र भीमाशंकरसह आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील गावांना ...
पुणे : दौंडच्या यवतमध्ये झालेल्या दोन गटांतील तणावाच्या घटनेनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्री ... ...
प्रतिवादी न्यायालयात हजर न झाल्याने न्यायालयाने कठोर भूमिका घेत पुन्हा नोटीस जारी करण्याचे आणि त्या कोर्ट बेलीफमार्फत प्रत्यक्ष बजावण्याचे आदेश दिले आहेत. पुढील सुनावणी २० ऑगस्ट २०२५ रोजी होणार आहे. ...
मोरगाव हे अष्टविनायकातील प्रथम तीर्थक्षेत्र असून, या ठिकाणी आणि परिसरातील १० ते १५ गावांना वीजपुरवठा नियंत्रित करण्यासाठी दोन सब स्टेशन कार्यान्वित आहेत. ...