जिल्हा परिषदेने महापालिकेला पाठवलेल्या दस्तांमध्ये ९२६ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. मात्र, दस्त पालिकेत समाविष्ट होताच भरतीचा आडका १ हजार १२८ पर्यंत पोहचला. ही अनियमितता आढळल्याने पालिकेने या कर्मचाऱ्यांचे थेट पगार चार महिन्यांपासून गोठवले आहेत ...
मुरलीधर मोहोळ यांनी महापौरपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर थेट नागरिकांशी संपर्क व्हावा, यासाठी सोशल मीडियाचा वापर सुरु केला. त्यात फेसबुक, इन्स्टाग्रामचाही समावेश असला तरी, त्यांना ट्विटवर कमी काळात अधिक लोकप्रियता मिळाली आहे. ...
डॉ.सलीम अली अभयारण्याच्या आवारातील दुरवस्थेबाबत डॉ. सालिम आली अभयारण्यांना बचाव कृती समितीच्या वतीने राज्यशासन तसेच महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या ...