केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना 'आयुष्यमान भारत'ची सुरुवात नागपूर जिल्ह्यात मेयो, मेडिकल, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व डागा रुग्णालयातून झाली आहे. या योजनेत नागपूर शहरातील २ लाख ३९८ तर ग्रामीणमधील १ लाख ७६ हजार ९०३ असे मिळून ३ लाख ७७ हजार ३०१ पात् ...
केंद्राच्या आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमुळे राज्यातील ८३ लाख ७२ हजार कुटुंबांना मोफत उपचाराचा लाभ मिळणार असल्याचेही आठवले यांनी स्पष्ट केले. ...
केंद्र शासनाने सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी आयुष्यमान ही योजना सुरु केली असून या अंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ४६ हजार ७१३ कुटुंबांची आॅनलाईन नोंदणी करण्यात आली आहे. ...
णेशोत्सवानिमित्त खुद्द कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुडो मराठी संस्कृतीच्या प्रेमात पडले असून त्यांच्याकडून मराठी बांधवांनी पाठीवर कौतुकाची थाप मिळवली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 23 सप्टेंबरला पंतप्रधान जन आरोग्य योजनेद्वारे 10 कोटी कुटुंबांना 5 लाखांचे आरोग्य कवच पुरविणार आहेत. या योजनेची सुरुवात झारखंडमधून केली जाणार आहे. ...