मोदींनी बहराइच येथील तिलकराम यांच्याशी चर्चा केली. शेतकरी असलेल्या तिलकराम यांच्याशी बोलताना मोदींनी त्यांच्या मागे तयार होत असलेल्या घराविषयी विचारले ...
सोनिया गांधी म्हणाल्या, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत एप्रिल ते जून या काळात प्रती व्यक्ती 5 किलो अतिरिक्त मोफत धान्य देण्याचा निर्णय प्रशंसनीय आहे. ...
या बातमीतून या मजुरांची देश भक्ती दिसून येते. त्यांच्या या कामातून मलाही प्रेरणा मिळाली. यातूनच मला आयडिया सुचली, ती गरीब कल्यान रोजगार अभियानाची, असं मोदींनी सांगितलं. ...
मोदी म्हणाले, समस्यांवरील औषध बळकट होणे हे आहे. कठीण काळाने नेहमीच भारताची इच्छाशक्ती वाढवली आहे. कोरोनानंतर आत्मनिर्भर भारत बनवण्याच्या दिशेने आपल्याला पावले टाकायची आहेत. ...
मलेशियाचे माजी पंतप्रधान नजीब रजाक यांच्यावर पैशांची अफरातफर, पदाचा दुरुपयोग, भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी घरावरील छाप्यात पोलिसांना त्यांच्या पत्नीकडे मोठे घबाड सापडले होते. ...