पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचा अकरावा अवतार असल्याचं ट्विट भाजपा नेते अवधूत वाघ यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. ...
Gandhi Jayanti: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 150वी जयंती आहे. देशभरात गांधी जयंती साजरी करण्यात येत असून अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना 'आयुष्यमान भारत'ची सुरुवात नागपूर जिल्ह्यात मेयो, मेडिकल, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व डागा रुग्णालयातून झाली आहे. या योजनेत नागपूर शहरातील २ लाख ३९८ तर ग्रामीणमधील १ लाख ७६ हजार ९०३ असे मिळून ३ लाख ७७ हजार ३०१ पात् ...
केंद्राच्या आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमुळे राज्यातील ८३ लाख ७२ हजार कुटुंबांना मोफत उपचाराचा लाभ मिळणार असल्याचेही आठवले यांनी स्पष्ट केले. ...
केंद्र शासनाने सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी आयुष्यमान ही योजना सुरु केली असून या अंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ४६ हजार ७१३ कुटुंबांची आॅनलाईन नोंदणी करण्यात आली आहे. ...