आई आणि वडिलांनंतर प्रत्येकाच्या आयुष्यात सर्वात महत्वाचे स्थान असते ते गुरुंना म्हणजेच शिक्षकांना. अगदी बालवाडीच्या शाळेपासून ते कॉलेज आणि त्यानंतरच्या जीवनातही प्रत्येक पावलावर आपणास शिक्षक भेटतो. ...
जिल्हा परिषदेची शुक्रवारची सर्वसाधारण सभा वादळी ठरली. गैरव्यवहारासह विविध मुद्यांवर विरोधकांसह सत्ताधारी सदस्यही आक्रमक दिसून आले. चर्चेअंती अग्रीम रक्कम उचलूनही शौचालयाची कामे अपूर्ण असणा-या संबंधितांच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय या स ...
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक सदाशिव खाडे यांची निवड झाली आहे. ...
Atal Bihari Vajpayee: सन 1996 साली वाजपेयींचे 13 दिवसांचे सरकार पडले. त्यावेळी मी काँग्रेसचा संसदीय नेता होतो. त्यामुळे मी संसदेत अविश्वास ठरावाच्याबाजूने आणि सरकारविरोधात भाषण केले. त्यावेळी, वाजपेयींनी ...
मुंबई : राज्याच्या वनविभागाला दिल्लीतील राष्ट्रपती भवनात बांबूची लागवड करण्याचे निमंत्रण आले आहे. महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब असल्याची प्रतिक्रिया वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.राज्यातील १३ कोटी वृक्ष लागवडीच्या मोहीमेचे निमंत्रण देण्यास ...
नाशिक : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र नाकारताना मनमानी दिलेले निकाल आणि विद्यार्थ्यांची अडवणूक केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने समिती निलंबित केली असून, उपाध्यक्षपदाचा पदभार प्रकल्प अधिकारी अमन मित्तल यांच्याकडे सोपविला असल्याचे वृत ...