लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रशांत किशोर

प्रशांत किशोर

Prashant kishore, Latest Marathi News

2012च्या गुजरात निवडणुकांमध्ये आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या प्रचाराची धुरा रणनिती प्रशांत किशोर यांनी आखली होती. तेव्हापासून ते राजकीय चाणक्या म्हणून ओळखले जातात. 
Read More
प्रशांत किशोर : UN मध्ये ८ वर्षे नोकरी, निवडणूक रणनीतीकार ते राजकीय पक्ष... आठ पक्षांसोबत केलंय काम! - Marathi News | prashant kishor profile jan suraaj party un funded schememe political strategist political inning bihar politics | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रशांत किशोर : UN मध्ये ८ वर्षे नोकरी, निवडणूक रणनीतीकार ते राजकीय पक्ष...

Prashant Kishor : युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन (UNO) फंडेड स्कीममध्ये नोकरी ते निवडणूक रणनीतीकार आणि राजकीय पक्ष बनवण्यापर्यंतचा प्रशांत किशोर यांच्या प्रवासाबद्दल जाणून घ्या... ...

"मोदींची लोकप्रियता घटलीये", प्रशांत किशोरांचं एनडीए सरकारच्या स्थिरतेबद्दल मोठं विधान - Marathi News | "Modi's popularity has declined", Prashant Kishor's big prediction about the stability of the NDA government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मोदींची लोकप्रियता घटलीये", प्रशांत किशोरांचं एनडीए सरकारच्या स्थिरतेबद्दल मोठं विधान

Prashant Kishor PM Modi : पंतप्रधान मोदींची लोकप्रियता घसरली असून, आगामी काळात ९ राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे निकाल एनडीए सरकारचे भवितव्य ठरवतील, असे विधान प्रशांत किशोर यांनी केले आहे. ते नेमकं काय म्हणाले? ...

"आम्ही सत्तेत आलो तर तासाभरात दारूबंदी हटवू", प्रशांत किशोर यांचं मोठं विधान - Marathi News | prashant kishore claim if we come to power we will end liquor ban in bihar within an hour | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही सत्तेत आलो तर तासाभरात दारूबंदी हटवू", प्रशांत किशोर यांचं मोठं विधान

Prashant Kishore : दारूबंदीचा निर्णय म्हणजे नितीश कुमार यांनी केलेली एकप्रकारे फसवणूक आहे, असे प्रशांत किशोर म्हणाले. ...

लोकसभा निवडणुकीत भाजपचं नेमकं कुठं चुकलं? प्रशांत किशोर यांनी सांगितले 3 मोठ फॅक्टर, PM मोदींचंही नाव घेतलं - Marathi News | Where exactly did the BJP go wrong in the Lok Sabha elections Prashant Kishor said 3 big factors, PM Narendra Modi's name was also taken | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीत भाजपचं नेमकं कुठं चुकलं? प्रशांत किशोर यांनी सांगितले 3 मोठ फॅक्टर, PM मोदींचंही नाव घेतलं

गेल्या लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) जबरदस्त हवा निर्माण केली होती. ...

अमित शहा आणि CM योगींच्या वादामुळे भाजपचे नुकसान? प्रशांत किशोर यांनी दिले उत्तर - Marathi News | Did the conflict between Amit Shah and CM Yogi cause loss to BJP in UP Prashant Kishore gave big statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहा आणि CM योगींच्या वादामुळे भाजपचे नुकसान? प्रशांत किशोर यांनी दिले उत्तर

उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी महत्त्वाचे विधान केलं. ...

बिहारमध्ये PK मॉडेल..! नितीश कुमारांच्या मनात चलबिचल; भाजपासमोरही मोठं संकट - Marathi News | Prashant Kishor upcoming Jan Suraaj party may contest bypolls in Bihar, tension in RJD, JDU and BJP | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये PK मॉडेल..! नितीश कुमारांच्या मनात चलबिचल; भाजपासमोरही मोठं संकट

नितीश कुमार एनडीएतून बाहेर पडतील अशी चर्चा बिहारच्या राजकीय वर्तुळात पुन्हा सुरू झाली आहे. ...

Jahnavi Das: कोण आहे प्रशांत किशोर यांची पत्नी? काय करतात काम? - Marathi News | who is prashant kishor wife jahnavi das profile | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jahnavi Das: कोण आहे प्रशांत किशोर यांची पत्नी? काय करतात काम?

who is prashant kishor wife: राजकीय रणनीतीकार आणि जन सुराजचे संस्थापक प्रशांत किशोर यांच्या पत्नी जाह्नवी दास कोण आहेत आणि त्या काय करतात?  ...

जनसुराज पक्ष बिहारमधील सर्व जागा लढवणार, 40 जागांवर महिला उमेदवार देणार; प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा - Marathi News | bihar politics Prashant Kishor Big announcement Jansuraj Party to contest all 243 seats in Bihar, women candidates in 40 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जनसुराज पक्ष बिहारमधील सर्व जागा लढवणार, 40 जागांवर महिला उमेदवार देणार; प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा

"राहुल गांधी यांनी सर्वांना सांगायला हवे की, जातवार जनगणनेने गरिबी दूर झाली असती, तर बिहारमधील गरिबी का दूर झाली नाही? देशात 60 वर्षे काँग्रेसचे सरकार होते. या काळात जात जनगणना करून देशातील गरिबी का दूर करण्यात आली नाही?" ...