लाभार्थी अद्याप घरकुलाच्या प्रतीक्षेत आहेत. शासन मात्र गुणांकन देऊन प्रतीक्षा यादी गुंडाळून मोकळे झाले. यासाठी कोटा वाढविण्याची गरज व्यक्त होत आहे. शहरात व गावखेड्यात विस्ताराने वाढलेली लोकसंख्या आवाक्याबाहेर आहे. मात्र, घरांचे विस्तारीकरण शिल्लक आहे ...
गत तीन वर्षात जिल्ह्यात साधारण ३४३० घरकुल अपूर्ण असल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे. थेट रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात आॅनलाईन पध्दतीने वर्ग केली जात असली तरी जनधन खात्याचा सावळा गोंधळ, घरांच्या कामाचे टप्प्यानुसार मुल्यांकन व रक्कम देण्यास हो ...
ब्राम्हणटोला येथील रहिवासी नरहरी फुंडे यांना प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरकुल मंजूर झाले. २०१७-१८ च्या ऑनलाईन यादीत त्यांचे नाव आहे.पंचायत समिती कार्यालयातर्फे त्यांना मंजुरीचे पत्र देण्यात आले नाही.घरकुल मंजुरीचे पत्र मिळाले नाही म्हणून त्यांनी फ ...
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत किरायेदार, घरमालक, समाजातील आर्थिक दुर्बल घटक, बेघर, निराधारांना घरकुलाचा लाभ दिला जातो. असे असताना वर्धा शहरात केवळ ज्यांची घरे भाडेतत्त्वावर आहेत, केवळ त्यांचेच आवेदन स्वीकारण्यात आले आहे. ज्यांचे स्वत:चे झोपडे अथवा कुडा ...
बेघरांना घर मिळावे या उदात्त हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजना अमलात आणली. भारतातील बऱ्याच नगरपालिका व महानगरपालिकेत असंख्य लोकांचे या योजनेमुळे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. पुसद नगरपालिकेनेसुद्धा या योजनेअंतर्गत ५०७ लाभार्थ ...
प्रधानमंत्री आवास योजना ही सरकारची महत्वकांक्षी योजना आहे, २०२२ पर्यंत या योजनेतून सगळ्यांना घर दिले जाईल. बीडमधील प्रत्येक गरीब बेघर व्यक्तीस स्वत:च्या हक्काचे घरकुल देण्याचे काम यातून केले जात असून त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे, असे प्रतिपाद ...
नागपूर शहरातील नागरिकांनी केंद्र सरकारच्या योजनेवर विश्वास ठेवून तब्बल ९४ हजार ३३६ लोकांनी अर्ज केले. यातील ७२ हजार १३ अर्जात कोणत्याही प्रकारच्या त्रुटी नव्हत्या. आज ना उद्या आपल्याला स्वस्त घर मिळेल अशी आशा अर्जधारकांना होती. परंतु अर्जधारकांच्या आ ...