Maharashtra Electricity Strike: राज्यातील ८६ हजार वीज कामगार, अभियंते, अधिकारी व ४२ हजार कंत्राटी कामगार, सुरक्षा रक्षकांनी ७२ तासांचा संप पुकारला आहे. परिणामी, पुढचे तीन दिवस राज्यातील वीजपुरवठा खंडीत राहिल, अशा प्रकराचा मेसेजही सोशल मीडियावर मोठ्य ...
Prafulla Kumar Mahanta : प्रफुल्ल कुमार महंत हे सध्या आमदार नाहीत, त्यामुळे त्यांना तिथे राहण्याचा अधिकार नाही, असे एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. ...
घरगुती, कृषी, व्यावसायिक व इंडस्ट्रियल ग्राहकांचा विचार करता घरगुती व कृषीसाठी विजेचा वापर करणारे ८० टक्के ग्राहक आहेत, तर व्यावसायिक आणि उद्योगांसाठी २० टक्के वापर केला जातो. ...
महावितरणने कायमस्वरूपी खंडित मीटरची महावितरण कंपनीकडील जुनी रक्कम थकबाकी असलेल्या ग्राहकांसाठी विलासराव देशमुख अभय योजना राबविली असून यामध्ये मार्च ते ऑगस्ट २०२२ हा कालावधी निश्चित केला होता. ...