राज्याला वीज पुरवत असलेल्या कोयना धरणाच्या सातारा जिल्ह्यातही भारनियमन सुरू आहे. ग्रामीण भागात बेभरवशाची वीज झाली असतानाच साताऱ्यातील काही भागांमध्ये मात्र सकाळी नऊ वाजले तरी पथदिवे सुरू असतात. त्यामुळे एकीकडे विजेचा वारेमाप वापर तर खेड्यांमध्ये शेती ...
पनवेलमध्ये भारनियमनाला सुरु वात झाल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. याच्या निषेधार्थ भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने पनवेल तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. ...