पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
बचत योजनांमध्ये गुंतवलेल्या रकमेवर भारतीय पोस्ट ऑफिस आपल्याला 6.9 ते 8.0 टक्क्यांपर्यंत व्याज देते. पोस्टातल्या अशाच काही योजनांबद्दल माहिती देत आहोत. ...
पत्र पोहचविण्याव्यतिरिक्त अनेक सेवा चालविणारा डाक विभाग लॉकडाऊनच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मुंबई, पुण्याचे टपाल पोहचते करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यासह रेल्वेशी ‘टायअप’ करून औषध आणि शेतकऱ्यांचा माल विविध शहरात पोहचविण्याची व्यवस्था केली ...
आयसीएमआरने कोरोना चाचणीसाठी २०० नव्या लॅबना परवानगी दिली आहे. देशभरात विस्तारलेल्या पोस्टाच्या १६ विभागांमध्ये एक लाख ५६ हजार कार्यालये आहेत. त्यांच्यामार्फत दररोज एक लाख टेस्टिंंग किट ड्राय आइसच्या खोक्यांमध्ये सुरक्षित पद्धतीने भरून मान्यताप्राप्त ...
अत्यावश्यक कामांसाठी शासनाने नागरिकांना घराबाहेर निघण्याची सोय दिली असून यासाठी जीवनावश्यक वस्तू व बँका तसेच पोस्ट ऑफीसलाही ‘लॉकडाऊन’ मधून वगळले आहे. मात्र येथेही ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन अपेक्षीत आहे. त्यानुसार, येथील पोस्ट ऑफीसचे दैनंदिन व्यवहार स ...
सध्या पोस्ट आॅफिसमध्ये ग्राहकांच्या सेवेसाठी शहरी भागामध्ये २३७ आणि ग्रामीण भागामध्ये ७३९ कर्मचारी कार्यरत आहेत. ते खातेदारांना पोस्ट आणि बॅँकेच्या सेवा देत आहेत. यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामीण डाक सेवक व पोस्टमन यांना स्मार्ट फोन व बायोमेट्रिक उपकर ...