पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
पुर्वी पोस्ट आणि सर्वसामान्यांच भावनिक नाते जुळले होते. सुख, दु:खाचे संदेश घेवून पोस्टमन दारात यायचा. पोस्टमनची अनेक जण आतुरतेने वाट पाहायची. परंतु बदलत्या काळात इंटरनेट आणि मोबाईलने पोस्टाचे महत्व तसे कमी झाले. मात्र डाक विभागानेही आधुनिक काळाशी जुळ ...
आता इंडिया पोस्ट पेमेंट बँकच्या माध्यमातून घरपोच बँक सेवा दिली जात आहे. वर्ध्यातील २७ उपडाकघराअंतर्गत ‘पोस्ट वरियर योजना’ कार्यान्वित करण्यात आली आहे. ...
रक्षाबंधन हा सण भारतीय संस्कृतीत महत्वाचा सण आहे. बहिण भावाचे नाते अधिक वृद्धींगत करण्यात पोस्ट खात्याचाही मोठा सहभाग आहे. पूर्वी प्रवासाची साधने नव्हती. तेव्हा बहिण आपल्या लाडक्या भाऊरायाला पोस्टाच्या पाकीटातून राखी पाठवायची. मात्र वाहतुकीची सुविधा ...