प्रदूषणाचा विपरित परिणाम भारतीयांवर होत आहे. दरवर्षी २४ लाख भारतीय केवळ वातावरणातील प्रदूषणामुळे आपला जीव गमावतात, असा एक अहवाल नुकताच येऊन गेला. आता प्रदूषणामुळे भारतीयांची आयुष्यमर्यादा पाच वर्षांनी घटत असल्याचा दावा एका अहवालातून करण्यात आला आहे. ...
Nagpur News हवामान बदल व तापमान वाढीची समस्या या पृथ्वीला मंगळ ग्रहासारखे वाळवंट बनविण्याकडे ढकलत आहे. मात्र मानवाने विचार करावा, एकच पृथ्वी आहे आणि तीच जर नष्ट झाली तर जाणार कुठे? ...
लाऊडस्पीकर, बँजो लावल्यास वा ध्वनिप्रदूषण झाल्यास कारवाई होईल, अशी सूचना देणारे फलकही महापालिकेने उभारले. प्रत्यक्षात यंत्रणेच्या उदासीनतेमुळे शहरातील शांतता क्षेत्र केवळ फलकांवरच राहिल्याचे दिसते. ...
कुसुंबी येथील लोकांच्या मूलभूत प्रश्नांकडे कानाडोळा करून केवळ येथील जमिनीचा सिमेंट बनविण्यासाठी लागणारा लाईमस्टोन काढण्यासाठी वापर अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकडून सुरू आहे. ...