वाहने व इमारत बांधकाम, यामुळे ‘पीएम २.५’ धूलिकण हवेत पसरून २०१६ मध्ये बृहन्मुंबईत १०,५०० नागरिकांचे अकाली मृत्यू झाले, असा निष्कर्ष ‘सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट’ने केलेल्या ताज्या अभ्यासातून काढण्यात आला आहे. ...
महाराष्ट्र राज्यातील तब्बल १७ शहरे ही प्रदूषित असून या शहरांच्या प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. या शहरांमध्ये मुंबई, नवी मुंबई, पुणे, सोलापूर, चंद्रपूर, नागपूर आदी शहरांचा समावेश असल्याची बाब विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरातून समोर आल ...
माहुलमधील प्रदूषणाची मात्रा प्रचंड वाढली असून, यापुढे मनुष्यांना येथे राहणे अशक्यप्राय आहे. त्यामुळे प्राथमिक सुविधा उभारण्यासाठी २९ कोटी रुपयांचा चुराडा करण्याऐवजी येथून स्थलांतर करण्याची मागणी माहुलवासीयांनी केली आहे. ...
जगताना आता केवळ पैसे हाच महत्त्वाचा घटक राहिला नसून, आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित वातावरणात जगता येणे अधिक गरजेचे आहे. तशी परिस्थिती आपल्या सभोवताली निर्माण व्हायला हवी. ...
बीजिंगमध्ये 2000 साली 15 लाख वाहने होती ती 2014 साली 50 लाख इतकी झाली. तर दिल्लीमध्ये 2014 साली 47 लाख वाहने होती ती 2030 पर्यंत 2 कोटी 56 लाख इतकी होण्याची शक्यता आहे. ...
कीटकनाशकांमुळे कॅन्सर झाल्याचे जगात कुठेही सिद्ध झालेले नाही; त्यामुळे शिरोळ तालुक्यामध्ये कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे कॅन्सरचे प्रमाण प्रचंड वाढल्याची जी भीती सर्वत्र पसरली आहे, ती अनाठायी आहे, ...
टाकळघाट गावालगत असलेल्या औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीतून विशेषत: रात्रीच्या वेळी भरमसाट धूर सोडला जातो. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचेही दुर्लक्ष झाले आहे. ...