लोकमान्य टिळकांनी विधायक हेतूने सुरू केलेल्या गणेशोत्सवाला आज व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. शतकांपासून सुरू झालेल्या या दहा दिवसीय उत्सवात कालानुरूप अनेक बदल होत गेले. काळ बदलला तशा अनेक चांगल्या-वाईट गोष्टी यात येत गेल्या; मात्र दुर्दैवाने गणेशोत् ...
शहरातील खड्डेमय आणि खडीमय रस्ते नागरिकांच्या डोळ्यांत पाणी आणत असून, नेत्र रुग्णालयात येणाऱ्या १५ टक्के रुग्णांना धुळीचा फटका बसत असल्याचे समोर आले आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच एका याचिकेवर सुनावणी करताना एखाद्या प्रश्नावर बहुसंख्यांकांना काय वाटते, यापेक्षा कायदा, मूल्य आणि नैसर्गिक न्यायाला अधिक महत्व दिले. ...
शाळा, महाविद्यालये, रुग्णालये तसेच शांतता क्षेत्राचेही वाहनचालकांना भान नाही. दुसऱ्या वाहनांच्या पुढे किंवा वेगाने जाण्यासाठी मोकळ्या रस्त्यावरही संयम न ठेवता हॉर्न वाजविला जात असल्याचे दिसून आले. ...
येता जाता हॉर्न कशाला... दुसऱ्यांना त्रास कशाला... हानी होते दुसऱ्याची..या जिंगलची शब्दरचना प्रसिध्द कवी संदीप खरे यांची असून सलील कुलकर्णी यांच्या आवाजात स्वरबध्द करण्यात आली आहे. ...
पंचगंगा प्रदूषणमुक्ती हा काय माझ्या एकट्याचा प्रश्न नाही. प्रदूषणमुक्ती करायची असेल, तर ती समाज आणि नागरिकच करू शकतात; त्यासाठी आपण प्रबोधन केले पाहिजे, असे मत वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. डॉ. मधुकर बाचूळकर यांनी ...
वाशिम : वाशिम जिल्ह्यात ध्वनी प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी जिल्हास्तरावर अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे यांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली ...
डिझेल व पेट्रोल वाहनांसाठी गेल्या १८ वर्षात टप्प्याटप्प्याने १२० पीयूसी यंत्र वितरित केले. परंतु एवढी वर्षे होऊनही या यंत्राचे ‘कॅलिब्रेशन’च (मापांकन) झाले नाही. परिणामी, कसे येणार प्रदूषण नियंत्रणात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...