सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट आणि गोखले बिल्डर या दोन्ही पक्षांकडून प्रतिज्ञापत्र दाखल केले जाणार असून, त्यानंतर होणाऱ्या धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ...
जे भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जामीनावर बाहेर आहेत,ज्यांनी पत्राचाळ घोटाळ्यात मराठी माणसांची घरे लाटली असे राऊत बावनकुळेंवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात हेच हास्यास्पद ...