'राजकारण गेलं मिशीत' हा नवीन सिनेमा मकरंद अनासपुरे घेऊन आले आहेत. यानिमित्त लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी दिलखुलासपणे राजकारणावर चर्चा केली आहे. ...
पवनच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्याची आई सुमन म्हणाली की, घरात उज्ज्वला योजनेंतर्गत दिलेला सिलिंडर आहे, पण तो सिलिंडर भरण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे चुलीवर अन्न शिजवावं लागतं. ...