कुणबी समाजाला ‘क्रीमी लेयर’च्या सवलतीपासून वंचित ठेवणे अयोग्य आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी राज्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्य ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुधाकरराव गणगणे यांनी व्यक्त केली आहे. ...
सरवडे : राजकारणामुळे समाजात तेढ, तर घराघरांत वैमनस्य निर्माण होत आहे. लोकशाही प्रक्रियेत निवडणुका अपरिहार्य आहेत. निवडणुकीपुरते राजकारण करीत निकालानंतर सर्व हेवेदावे विसरून प्रेम आणि दोस्ती यातून विधायक समाजनिर्मिती ,विकासाचे प्रश्न यापुढे हातात-हात ...
गोव्यात लोकायुक्त आणि लोकायुक्तांचे कार्यालय आता पूर्णपणे सक्रिय झाल्यामुळे पंचायती व पालिका स्तरापासून विधानसभेच्या स्तरापर्यंत काम करणाऱ्या अनेक राजकारण्यांचा ताप वाढला आहे. गोव्याच्या राजकीय क्षेत्राला असा अनुभव प्रथमच येत आहे. ...
कन्नडी शासनकर्त्यांनी कर्नाटक शाळेमधून कन्नड भाषेची सक्ती केल्याचे पडसाद मंगळवारी कोल्हापूरात उमटले. शिवसेनेच्यावतीने मिरजकर तिकटी चौकात निदर्शने करुन कन्नड भाषेच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली. ...
कोल्हापुरातील विधानसभेच्या १० जागांपैकी सद्य:स्थितीत सेनेचे सहा आमदार आहेत. त्यांत वाढ करून दहा आमदार निवडून आणणे एवढेच लक्ष्य आपल्यापुढे आहे, असे प्रतिपादन शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी केले. शिवसेनेच्या वतीने केशवराव भोसले नाट्यगृहात बहिणींसा ...
कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गेल्या अनेक महिन्यांत सणांबाबत जबरदस्ती करीत गप्प बसण्यासाठी अनेकांना ‘आत टाकण्या’ची भाषा वापरली .त्यानंतर त्याच तरुण मंडळांना लाखो रुपये वाटप केले आहेत. त्यांच्याकडे एवढ्या अल्पावधीत एवढे लाखो, कोटी र ...
भाजपच्या कारभाराला लोक आता कंटाळायला लागले आहेत .पूर्वीचेच सरकार बरे अशी लोकांची धारणा झाली आहे .नोटबंदीमूळे देशाची आर्थिक अधोगती झाली यामध्ये लवकर सुधारणा होईल असे वाटत नाही .याचा फटका तळागाळातल्या लोकांना लोकांना बसला आहे .असे सांगत माजी मंत्री आमद ...