कोल्हापूर : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचा सपाटून पराभव व्हावा, अशी माझी इच्छा असून गुजरातच्या जनतेने त्यांना चांगलाच धडा शिकवावा, असे खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले ...
सरकारने तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात विकासात्मक हाती घेतले असून राज्य शासनाने रस्ते विकासासाठी ३० हजार कोटी रूपये मंजूर केले आहे. यापूर्वी तीन हजार कोटींच्यावर रस्त्यांवर बजेट नव्हते, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ...
केंद्र सरकार, गृह मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, स्थानिक सरकार, स्थानिक पोलीस यांच्या समन्वय चांगला आहे. काश्मिरमधील चार हजार ५०० मुस्लीम स्त्रिया भारत सरकारच्या कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेत आहेत, या बाबी जनतेसमोर आल्या पाहिजेत. ...
कोल्हापूर : निषेध मोर्चासाठी माणसे गोळा करण्यासाठी ‘ गोकुळ ’चे संचालक गावोगावी फिरत असून, ते उत्पादकांवर दबाव टाकत असल्याचा आरोप कुंभी-कासारी साखर कारखान्याचे संचालक किशोर पाटील, बाळासाहेब कुपेकर, बाबासाहेब देवकर, किरणसिंह पाटील यांनी पत्रकातून केला. ...
कुरुंदवाड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वर्षभरात प्रचंड घाव सहन केले आहे. अन्याय, आरोप, हल्ले पचवले आहेत. आता माघार नाही, हिशेब चुकता करणार आहे, असा इशारा कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता दिला. तर वेळ येईल त् ...
कोल्हापूर : धर्म आणि सांप्रदायिकता या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता मात्र धर्माचा आधार घेऊन जनतेला कट्टर सांप्रदायिक बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ...
कणकवली कनकनगर येथील भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रवीण सावंत यांनी गुरुवारी शिवसेना पक्षात प्रवेश केला. विजयभवन येथे झालेल्या पक्षप्रवेशात आमदार वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले. शहरातील अनेक पक्षांतील कार्यकर्ते शिवसेनेत येण्यास इच्छुक ...