नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
अकोला : प्रहार जनशक्ती पक्षाच्या अकोला जिल्हा कार्यकारिणीच्या नियुक्त्या केल्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून महिनाभरातच फेरनियुक्त्या करण्यात आल्याने नाराज झालेल्या पक्षाच्या अकोला महानगर अध्यक्ष, युवा आघाडी महानगर अध्यक्षांसह पदाधिकारी व सदस्यांनी पक्ष सदस ...
कोरेगाव भीमा येथील दंगल व त्यानंतर राज्यभरात झालेला हिंसाचार घडण्यामागे कट्टर डाव्या विचारसरणीच्या संघटनांचा हातभार असल्याचा निष्कर्ष पोलिसांकडून काढण्यात आला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यासह पूर्ण देशभर त्यांच्याकडून सामाजिक ...
लोक आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील आर्थिक अंतर व विषमता कमी करून त्यांनीच समतेचा आदर्श समाजासमोर उभा करण्याची जी गरज भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना पत्र लिहून प्रतिपादित केली आहे ती अतिशय स्वागतार्ह व वरुण गांधी यांची प ...
सकाळी कॉँग्रेस भवनापासून निघालेला मोर्चा महात्मा गांधी रोडने धुमाळ पॉर्इंट, मेनरोड, शिवाजीरोड, शालीमार मार्गे मध्यवर्ती बस स्थानक चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांनी हातात विविध घोषणा लिहीलेले फलक घेतले होते. ...
सोनिया गांधी यांनी आपले पुत्र राहुल गांधी यांच्या हाती काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे दिली असली, तरी त्या राजकारणातून अजिबात निवृत्त झालेल्या नाहीत. विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी काँग्रेसतर्फे त्याच प्रयत्न करतील, असे स्पष्टपणे दिसत आहे. ...
स्वबळावर लढून राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मदत करायची की राष्ट्रवादावर श्रद्धा असलेल्या भाजपासोबत राहायचे याचा विचार शिवसेनेने करावा, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिला. ते लोकमतशी बोलत होते. ...