राजकारणाच्या आखाड्यात रजनीकांत व कमल हासन यांच्यातील संघर्ष सुरू झाला आहे. विद्यार्थ्यांनी राजकारणात प्रवेश करू नये, असे अभिनेते रजनीकांत यांनी सांगितले होते. तर गुरुवारी कमल हासन यांनी विद्यार्थ्यांनी राजकारणात प्रवेश करायला हवा, अशी परस्परविरोधी भू ...
लेनिन, तामिळनाडूतील द्रविडी चळवळीचे संस्थापक आणि ज्येष्ठ समाजसुधारक ई. व्ही. रामस्वामी पेरियार यांच्या पुतळ्यांची तोडफोड केल्यानंतर उत्तर प्रदेशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर कोलकात्यात जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्यांचीही बु ...
अर्थमंत्री असताना पी. चिदम्बरम यांनी २0१३ साली सोने आयातीची जी ८0-२0 योजना आणली होती, तिला महसूल गुप्तचर संचालनालयाचा (डीआरआय) विरोध होता, असे संसदेच्या लोकलेखा समितीच्या उपसमितीला आढळून आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी श ...
राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस आणि भाजपेतर पर्याय देणारी सांघिक आघाडी (फेडरल फ्रंट) निर्माण करण्याची योजना तेलंगणचे मुख्यमंत्री व तेलंगण राष्ट्र समितीचे (टीआरएस) अध्यक्ष के. चंद्रशेखर राव करीत आहेत. टीआरएसचा २७ एप्रिल हा स्थापना दिवस असून त्या दिवशी ही आ ...
एखाद्या अर्भकाचा जन्मत:च मृत्यू व्हावा तशी अवस्था भारतात नेमायच्या लोकपालांची झाली आहे. अण्णा हजारेंच्या आंदोलनानंतर संसदेने लोकपाल कायदा मंजूर करून पाच वर्षे होत आली तरी अद्याप लोकपालांच्या नेमणुकीचा मुहूर्त मिळालेला नाही. ...
काँग्रेसला महाराष्ट्रात १९७२ च्या निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर त्या वेळचे मातब्बर पक्षनेते व ज्येष्ठ मंत्री राजारामबापू पाटील यांना जाणीवपूर्वक मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवण्यात आले. सगळ्यांना अनपेक्षित असा हा निर्णय होता. मात्र तो निर्णय शिरसावं ...
तेलंगणचे मुख्यमंत्री व तेलंगण राष्ट्र समितीचे (टीआरएस) नेते के. चंद्रशेखर राव (केसीआर) वर्षभरापासून प्रादेशिक पक्षांच्या राष्ट्रीय आघाडीसाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशीही याबाबत केलेली चर्चा सकारात्मक ...