काँग्रेसमधून बाहेर पडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करणारे नारायण राणे आता भाजपाकडून राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. त्यामुळे आता राणेंनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या भविष्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ...
एकेकाळचे जीवलग मित्र असलेले विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमधून आता विस्तवही जात नाही. आता मात्र प्रवीण तोगडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून जुन्या आठवणींना उजाळा देत भेटण्यासाठी वेळ मागितला आहे. ...
एकापाठोपाठ एक राज्ये पादाक्रांत करत सुटलेल्या भाजपाला रोखण्यासाठी प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्यासाठी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी पुढे सरसावल्या आहेत. विविध गटांत विभागलेल्या विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी सोनिया गांधी यांनी आज दिल्लीती ...
गोव्यातील एकमेव असलेल्या पणजी महापालिकेच्या महापौरपदी विठ्ठल चोपडेकर आणि उपमहापौरपदी अस्मिता केरकर ही दोघेही बिनविरोध निवडून आली असून सत्ता पुन: बाबुश मोन्सेरात गटाकडे गेली आहे. ...