एरव्ही शिवसेनेच्या स्थानिक पातळीवर खांदे पालट झाल्यानंतर पदावरून गच्छंती झालेल्या पदाधिकारी व त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण होणारी नाराजी व त्यातून गटबाजीमुळे नव नियुक्त पदाधिकाऱ्याला पदभार स्वीकारल्याच्या पहिल्या दिवसापासूनच गटबाजीचा सामना तसेच रा ...
शेतकरी सुकाणू समितीने राज्यभर केलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून सकाळी दहा वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध संघटनांनी एकत्र येत सरकारच्या विरोधात जोरदार घोेषणाबाजी केली. ‘शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे, दिड पट हमी भाव मिळालाच पाहिजे, शेतकरी आ ...
मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात काम करण्याचा मला आजही फायदा होतो. त्यांचे नेतृत्व व भक्कम पाठबळामुळेच मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे करू शकलो. ‘जो बात मुंबई में है, वो दिल्ली में नहीं’ अशा शब्दांत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या मनातील सु ...
भाजपाला शह देण्यासाठी विरोधी पक्षांची आघाडी होऊ घातली असली तरी, राष्ट्रवादीसह काँग्रेस पक्षाला स्थानिक पातळीवरील आपल्या उणिवा दूर करण्याचे सोडून भलता भ्रम बाळगता येऊ नये. काँग्रेसमध्ये नेतृत्वाची जशी उणीव आहे, तशी ती यंदा राष्ट्रवादीलाही जाणवण्याची श ...
लोकसभेच्या सतराव्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू व्हायला एक वर्षाचा अवधी आहे. आताचे वातावरण, जनमत कायम राहील असे नाही. त्यामुळे कोणीही उन्मादाने बोलणे मतदार स्वीकारणार नाहीत, याचीच जाणीव ठेवलेली बरी... ...
केशरी रंगाच्या नारळ लागवडीवर केरळ शासनाने कायमची बंदी घातल्याचे कळते. इतकेच नव्हे, तर जिथे जिथे हे केशरी नारळ दिसतील तिथून ते मुळासकट उपटून 'लाल' मातीत पुरून टाकण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. ...
कांद्याचे भाव वाढल्यावर भाव खाली येऊन स्थिर रहावे यासाठी सरकारतर्फे हस्तक्षेप केला जातो. त्याच प्रमाणे आज रोजी कांद्याचे भाव अत्यंत कमी झाले आहेत. शेतक-यांचे उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने शेतकरी प्रचंड हतबल झाला असून आर्थिक अडचणीत सापडला आहे. ...